जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थास ही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे
नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पहायचे
उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबात ही दुखः दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे....!♥!
Thursday, July 28, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
T-19 Tigress Photo by Sagar Kadam — National Geographic Your Shot : Ranthambore National Park - India
T-19 Tigress Photo by Sagar Kadam — National Geographic Your Shot : Ranthambore National Park - India
-
पावसाच्या थेंबालाही माहित नव्हतं, तो कुठे वाहतोय.. सहज विचारलं तर म्हणाला, मीही तेच पाहतोय...............!S!♥! K!
-
कधी किनारा सोडून जावू नको रोज रोज मला सतावू नको तुझी माझी भेट हे अशीच होत राहील रोज च भेट होते आपली सागर किनारी मी तुझीच आहे पण तुला ओढ त्या...
-
तिची ती खळी पाहून मला खुप काही सांगून गेली, वेड्या मनाने माझ्या नकळत तिच्या स्वप्नांची धाव घेतली, सावरले मी मनाला नुकतीच विरहाचि आग ...
No comments:
Post a Comment